दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील पावसाळा नजीक येऊन ठेपला आहे. पावसाळ्यात पूर, दरडी कोसळणे, घरांची पडझड अशा विविध पकारांनी शेतकरी व नागरिकांचे नुकसान होत असते ...
महावितरणच्या सावळागोंधळापायी महानगरपालिका प्रशासन हैराण झाले आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता विजेचे भारनियमन करण्यात येत असल्यामुळे पाणीपुरवठ्यावर त्याचा विपरीत परिणाम होवू लागला आहे. ...