पाणीपुरवठ्यासह विकासकामे अर्धवट सोडून देणार्या ठेकेदारांसह संबंधित समितीवर तत्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) शेखर गायकवाड यांनी विभागाना दिले ...
कल्याण-डोंबिवली मनपा क्षेत्रातील नियोजनशून्य सिमेंटच्या रस्त्यांसह जलनि:सारण व मलनि:सारण प्रकल्पांची कामे पूर्णत्वास न नेल्याने बहुतांश प्रभागातील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे ...
महिन्याभरापूर्वीच वसईतील रानगाव येथे काळ्या गुळाची वाहतूक करणारी जीप पोलिसांच्या हाती लागली असतानाच अन्य एका कारवाईत गावठी दारु जप्त करण्यात आली आहे ...
वसई-विरार उपप्रदेशातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन महानगरपालिकेने कचर्यावर प्रक्रिया करून वीजनिर्मिती प्रकल्प राबवण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे ...
बोईसर येथील मुरबे खाडीतून दिवसाढवळ्या प्रचंड रेती उपसा सुरू असून येथील हजारो ब्रास रेतीची दिवसभर चिंचणी, वरोर, वाणगांव, डहाणे येथे बेकायदेशीर वाहतूक सुरू आहे ...
जिल्ह्यातील ९९ टक्के आदिवासी लोकसंख्या असलेल्या जव्हार तालुक्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्यामुळे तालुक्यातील हजारो कुटुंबे दारिद्र्य रेषेखाली आहेत. ...