महावितरणच्या सावळागोंधळापायी महानगरपालिका प्रशासन हैराण झाले आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता विजेचे भारनियमन करण्यात येत असल्यामुळे पाणीपुरवठ्यावर त्याचा विपरीत परिणाम होवू लागला आहे. ...
जगातील एकूण १९३ देशांपैकी ११९ देशांच्या लोकसंख्येपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ठाणे जिल्ह्याच्या विभाजनावर अखेर राज्यमंत्री मंडळाने आपली मोहर उमटवली आहे़ ...