प्रतिकूल परिस्थितीवर मात करून बोईसरच्या वरूण बरणवान या तरूणाने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या २०१३ या वर्षी घेतलेल्या परीक्षेत देशात ३२ वा तर महाराष्ट्र राज्यात तिसरा येण्याचा बहुमान मिळविला आहे. ...
वडकून सब स्टेशनला वीजपुरवठा करणारी भूमिगत वाहिनी डहाणू रेल्वे पुलानजीक शुक्रवारी मध्यरात्री जळली. दरम्यान, किनाऱ्यालगत गावांचा वीजपुरवठा खंडीत झाली. ...
ठाणे जिल्ह्याचे विभाजन करुन नव्याने पालघर जिल्हा व पालघर मुख्यालय व्हावे या मागणीवर अखेर तीस वर्षाच्या प्रतिक्षेनंतर आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिक्का मोर्तब ...
या जिल्ह्याचे विभाजन झाल्यामुळे गेल्या ५२ वर्षांपासून कार्यरत असलेली ठाणे जिल्हा परिषद बरखास्त होणार असून, ठाणे आणि पालघर अशा दोन स्वतंत्र जिल्हा परिषदा अस्तित्वात येणार आहेत ...