जिल्हा कारागृह आरोपींना अपुरे पडत असल्याने कारागृहासाठी शासनाची जागा मिळू शकेल का? यासंदर्भात कारागृह महासंचालक मीरा बोरवणकर जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांच्याशी चर्चा केली ...
भारत सरकारच्या कृषी मंत्रालयांतर्गत कोचीन येथे कार्यरत असलेले नारळ विकास मंडळ नारळ बागायतदारांना नारळ लागवड प्रक्षेत्र वाढविण्यासाठी १९८१ पासून आठ हजार रु पये प्रति हेक्टर जे अनुदान देत ...
औद्योगिकीकरणाचा विचार करता शासनाने जर उद्योग व्यवसायासाठी प्रोत्साहन दिले नाही तर आगामी काळात उद्योग वाढणार कसे, असा सवाल पनवेल इंडस्ट्रियल को- आॅप. इस्टेटच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला ...
यावर्षी पाऊस कमी प्रमाणात पडेल, असे भाकीत हवामान खात्याने वर्तविले आहे. त्यामुळे मुंबई, ठाण्यासह प्रमुख शहरात आतापासूनच पाणी कपातीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत ...