मुंबई शहर आणि उपनगरादरम्यान मार्गावर यापूर्वीच टोल आकारणी होत असतानाच आता सायन - पनवेल विशेष राज्य महामार्गावरही पहिल्यांदाच टोलवसुली केली जाणार आहे. ...
व्यापारी आणि एपीएमसी मधील अधिका-यांच्या साटेलोटय़ामुळे कांद्याची कृत्रिम टंचाई निर्माण केली जात आहे. यामुळेच मुबलक प्रमाणात उपलब्ध असूनही कांद्याचे भाव कडाडले आहेत. ...
बोगस रेशनकार्डधारकांना शिधावाटप केंद्रावर धान्य देणो बंद केले की नाही, याचे प्रत्युत्तर सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने शुक्रवारी राज्य शासनाला दिले. ...