Navi Mumbai (Marathi News) पावसाला आता कुठे सुरुवात होत नाही तोच दूषित पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून तालुक्यात तपासण्यात आलेल्या १५२ पाणी नमुन्यांपैकी १३ ठिकाणचे पाणी दूषित आढळले आहे़ ...
रोहा तालुका हा पूर्वीपासून भाताचे आगार म्हणून ओळखला जात असे. जया, सुवर्णा या भाताच्या वाणाचे बहुतांशी शेतकरी उत्पन्न घेत असत ...
ऊन, पावसात बसून आपल्या पोटापाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी भाजीपाल्याची विक्री करणारे फेरीवाले सुरक्षित झाले असून आपल्या ग्राहकांनाही चांगली सेवा पुरवित आहेत ...
गेल्या अनेक वर्षांपासून खोपोली शहरातील समाजमंदिर रस्ता अनधिकृत हातगाड्यांनी व फेरीवाल्यांनी व्यापला आहे. ...
पावसाला सुरुवात झाल्यामुळे खोकला, ताप, सर्दीसारख्या व्याधी सुरु झाल्या आहेत. त्याचबरोबर मलेरिया आणि डेंग्यूची लागणही होऊ लागली आहे ...
रायगड जिल्ह्यात मध्यमवर्गीयांकरिता परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध करून देण्याची योजना आखण्यात आली आहे. ...
जेट एअरवेजमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका तोतया जेट एअरवेज अधिकाऱ्याने २५ हून अधिक तरुणांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे ...
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) एका आठवड्यात सलग तिघा भ्रष्टाचारी कर्मचाऱ्यांवर कारवाई केल्याने म्हाडाच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे ...
मागील आठवडाभरापासून मुंबई शहर आणि उपनगरांना झोडपून काढलेल्या पावसामुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. ...
सॅटेलाइट फोन वापरण्यास बंदी असताना त्याचा वापर करणाऱ्या विदेशी नागरिकाला विमानतळ पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी या आरोपीकडून हा फोन हस्तगत केला ...