रेल्वेच्या २0१३-१४च्या अर्थसंकल्पात मुंबईतील शहर आणि उपनगरवासीयांच्या पदरी निराशाच आली होती. फक्त तीन घोषणा करून ७५ लाख प्रवाशांच्या अपेक्षांवर पाणी फेरण्याचे काम रेल्वे अर्थसंकल्पात करण्यात आले होते ...
मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणार्या तसेच कालव्याद्वारे शेती सिंचन करणार्या शहापूर तालुक्यातील तलाव क्षेत्रात पावसाचा टिपूसही पडला नसल्याने भातसा, तानसा, मोडकसागर या जलाशयांनी तळ गाठायला सुरु वात केली ...
भगवान कडूबा पगारे वय २५, रा. महाड, मूळ रा. जालना हे कंपनीमधील पंपाचे बटन बंद करीत असताना शेजारील नाल्यामध्ये पडल्याने त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. ...
यंदा पावसाचे प्रमाण अत्यंत कमी असल्यामुळे खारअंबोली धरणाचा पाणीसाठा मुरुड शहरासह एकदरा, राजपुरी, व शिध्रे या परिसरासाठी केवळ अडीच महिने पुरेल इतकाच उपलब्ध आहे ...