ऊन, पावसात बसून आपल्या पोटापाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी भाजीपाल्याची विक्री करणारे फेरीवाले सुरक्षित झाले असून आपल्या ग्राहकांनाही चांगली सेवा पुरवित आहेत ...
वाशी विभागात गढूळ पाणीपुरवठा होत असल्याने नागरी आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. गेले काही दिवस नागरिकांना हा मातीमिश्रित पाण्याचा पुरवठा होत आहे ...