Navi Mumbai (Marathi News) जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर जिल्हा १ आॅगस्टपासून अस्तित्वात येत असल्याने ६६ सदस्य असलेल्या जिल्हा परिषदेचे (जि.प.) ३७ सदस्य या नवीन जिल्ह्यात जात आहेत ...
श्रावणात श्रावणसरींसह कोवळ्या उन्हाचा अनुभव मिळणे अपेक्षित आहे. ...
भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा ठपका आरोग्य विभागावर ठेवला असतानाच आता याच विभागाने त्यांची गणना करण्याचा निश्चय केला आहे. ...
सापांविषयी असलेल्या गैरसमजामुळे साप दिसल्यावर त्याला मारण्यात येते. वास्तविक, साप हा पर्यावरणाच्या जीवनचक्रातील महत्त्वाचा घटक आहे. ...
ही तटभिंत बांधण्यात यावी यासाठी पार्वतीबाई प्रतिष्ठान या संस्थेने महापालिकेच्या आर/दक्षिण विभागाशी पत्रव्यवहार केला आहे ...
मालाड पश्चिम येथील एस.व्ही. रोड येथे अनेक ठिकाणी गटारांची झाकणे गायब तर काहींची अर्धवट तुटलेली अवस्था झाल्याने अपघातांचा धोका निर्माण झाला आहे. ...
स्वस्त विजेसाठी एका वीज कंपनीकडून दुसऱ्या वीज कंपनीकडे उडी मारणाऱ्या चेंज ओव्हर आणि स्वीच ओव्हर वीज ग्राहकांना आता सेवाशुल्क भरावे लागणार नाही ...
जिल्हा निवडणूक आयोगाने केलेल्या फेरपडताळणीनंतर मुंबई शहरातील १० विधानसभा मतदारसंघांत ४६ हजार ८३५ नव्या मतदारांची भर पडली आहे ...
घाटकोपर-वर्सोवा मेट्रो सेवा सुरू झाल्यानंतर प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी नवीन शक्कल लढवल्या जात आहेत. ...
पालिका शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी प्रशासनाने अनेक उपक्रम हाती घेतले़ शाळांना चांगला निकाल काढण्याचे टार्गेट, ...