देशातील 17 राज्ये व सर्व केंद्रशासित प्रदेशांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ठाणो जिल्ह्याचे विभाजन होऊन 1 ऑगस्टपासून पालघर जिल्हा अस्तित्वात येणार आहे. ...
कुख्यात छोटा राजन आणि उदय पाठक टोळीच्या गुडांना शस्त्रपुरवठा करण्यासाठी आलेल्या एका सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या कक्ष अकराच्या अधिकाऱ्यांनी आज बोरिवली येथे अटक केली. ...
वाशी रेल्वे स्टेशनसमोर रिक्षा चालकांना होणारी मारहाण थांबविण्यात यावी, गुंडगिरी करणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यात यावा या मागण्यांसाठी रिक्षा चालकांनी आंदोलन केले. ...