भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे बीएसयूपी योजना वादग्रस्त ठरली असताना संथगतीने सुरू असलेल्या या प्रकल्पासंदर्भात शिवसेनेचे माजी नगरसेवक तथा संघटक तात्या माने यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल ...
शाळा सुरू होऊन तीन महिने उलटल्यानंतरही महापालिका शाळांतील हजारो विद्यार्थ्यांना अद्याप गणवेश न मिळाल्याने लोकप्रतिनिधींनी शिक्षण मंडळाच्या अधिका-यांना चांगलेच धारेवर धरले. ...
समाजात अंधश्रद्धेचा वाढणारा बागुलबुवा आणि वेगवेगळ्या स्तरांवर बळी पडणारी माणसं याबाबत जनजागृतीसाठी आता अंधश्रद्धा निर्मूलनाचा अतिशय सशक्त संदेश देणारा ‘आणखी किती दिवस..?’ ...
मुंबईत दिवसाला शेकडो बालके जन्माला येतात, मात्र बालकांची प्रकृती गंभीर असल्यास त्यांना अतिदक्षता विभागामध्ये जागा मिळवण्यासाठी प्रतीक्षेत राहावे लागते. ...
पूर्वेकडील कर्पेवाडी परिसरात कपडे वाळत घालण्याच्या नायलॉन दोरीचा झोपाळा बनवून त्यावर झोका घेणा:या क्षितिज आव्हाड या 10 वर्षीय मुलाचा गळय़ाला फास लागल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. ...