सांगली जिल्ह्याच्या मिरज तालुक्यातील आरग गावातील गावडे वस्तीत आठ वर्षापूर्वी झालेल्या एकाच कुटुंबातील सहा व्यक्तींच्या खून खटल्यातून सर्व आरोपी सबळ पुराव्याअभावी निदरेष सुटले आहेत. ...
मुंबई मेट्रोचे तिकीटदर किती असावेत, याकरिता दर निश्चित समिती स्थापन करण्यासाठी आता केंद्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयाकडून 18 सप्टेंबर्पयतची वेळ मागून घेतली आहे. ...
तापाचे इंजेक्शन दिल्यामुळे कुर्ला येथील भाभा रुग्णालयातील 32 महिलांना अॅलर्जी झाली होती, तर सायरा शेख (47) या महिलेचा मृत्यू नेमका कशामुळे झाला आहे, ...