ठाण्यासह पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सुमारे 52 हजार 795 बाप्पांना विधिवत व ढोलताशांच्या गजरात आणि गुलाल उधळून भर पावसात निरोप देण्यात आला. ...
ठाण्यासह जिल्ह्याच्या विविध भागात मंगळवारी विधिवत पध्दतीने गौरींचे आगमन झाले आहे. ...
भव्य देखावा व त्या देखाव्यातून बुद्ध संस्कृतीचे प्रार्थना स्थळ अशी विशेष सजावट टिळकनगर गणोशोत्सव मंडळाच्या वतीने साकारण्यात आले आहे. ...
गौरीचे पूजन केल्यास आपल्या हिरव्या चुडय़ाचे अर्थात सौभाग्याचे संरक्षण होते, अशी मोठी श्रद्धा ग्रामीण भागात आहे. ...
बसस्थानकालगत असलेल्या गटारगंगेच्या बाजूला हातगाडय़ा थाटून त्या ठिकाणी खाद्यपदार्थाची विक्री केली जात आहे. ...
टपावर बसून, दोन डब्यांच्या मधोमध उभे राहून, खिडकीवर - दरवाजात लटकून, रेल्वे रूळ ओलांडणारे यांची संख्या लक्षणीय आहे. ...
आईचा बदला घेण्यासाठी तिच्या सहा वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची बाब पुढे आली आहे. कोपरखैरणो येथे 29 ऑगस्ट रोजी लहान मुलीवर बलात्काराची ही घटना घडली होती. ...
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार हे महाराष्ट्रातील वीज संकटासाठी जबाबदार असल्याचा आरोप मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज केला. ...
बाळासाहेब ठाकरे व प्रमोद महाजन यांनी परस्परांच्या पक्षातील असंतुष्टांना प्रवेश द्यायचा नाही, असा अलिखित करार केला होता. ...
गावदेवी पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेले प्रशिक्षणार्थी फौजदार संदीप पोखरकर यांनी आज सायन, प्रतीक्षानगरातील राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. ...