डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण? भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही... 'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
Navi Mumbai (Marathi News) पालिका एलबीटी विभागातील गैरव्यवहार प्रकरणी अतिरिक्त आयुक्तांसह कर्मचाऱ्यांची चौकशी होणार असून १४ हजारांपैकी फक्त १०५ व्यापाऱ्यांच्या व्यवहारांचे पूर्ण निर्धारण झाले आहे ...
अनेकदा वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटूनही त्याचा काहीही परिणाम झालेला नाही. अधिकारीही फिल्डवर कमी अन् अन्य ठिकाणीच जास्त असल्याचेही दिसून येत ...
ठाणे महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून बीएसयूपी योजनेकडे पाहिले जाते. २००७ पासून सुरू झालेला प्रकल्प रखडत-रखडत आता मार्गी लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. ...
सुपर स्पेशालिटी सेवा देण्याच्या नावाखाली नूतनीकरण करण्यात आलेल्या पालिकेच्या कळवा रुग्णालयाचे सुमार दर्जाचे काम शुक्र वारी पुन्हा उघड झाले आहे. ...
आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शहापुरात शिवसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपाने परिवर्तन संकल्प मेळाव्याच्या निमित्ताने आज जोरदार शक्ती प्रदर्शन केले ...
ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाण्यात काँग्रेस- राष्ट्रवादीच्या आघाडीत बीएसयूपीच्या घरांच्या चाव्या वाटपाच्या मुद्यावरून वाद उफाळला आहे ...
महाड तालुक्यातील रावढळ, गोठे खुर्द, गोठे बुद्रुक, कोसबी, बुद्धवाडी या गावांजवळ डोंगरातून बेकायदेशीर मातीचे प्रचंड उत्खनन करण्यात येत आहे ...
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण आणि त्यांचे संवर्धन ही काळाची गरज लक्षात घेऊन प्रशासनाला जाग आली ...
या विद्यावाहिनीचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर व माजी कुलगुरू डॉ. स्रेहलता देशमुख यांनी केली ...
राज्य परिवहन मंडळाच्या हात दाखवा... एस.टी. थांबवा, बहुजन हिताय बहुजन सुखाय या घोषणा केवळ कागदावरच राहिल्या आहेत ...