रेल्वे स्थानक आणि प्रवाशांची चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्याच्या उद्देशाने रेल्वे मंत्रलयाने आयएसएसअंतर्गत (इंटीग्रेटेड सिक्युरिटी सिस्टम) सुरक्षेचे अनेक उपाय योजण्याचा निर्णय घेतला आहे. ...
आ. रवींद्र चव्हाण व त्यांच्या कार्यकत्र्यानी पक्षाच्या नगरसेविका अर्चना कोठावदे यांचा राजकीय वैमनस्यातून मानसिक व आर्थिक छळ केला असल्याचा ठपका राज्य महिला आयोगाने ठेवला आहे. ...
बदलापूर (जि. ठाणो) येथील ‘ग्रंथसखा’ वाचनालयाने भाषा चळवळीला चालना देत मराठी भाषा, इतिहास व संस्कृतीच्या अभ्यासासाठी एक स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
अनैतिक संबंधात अडचण ठरलेल्या 14 महिन्याच्या मुलीस आईच्या संगनमताने प्रियकराने चपलेने ठार मारल्याची घटना शहरातील नवीवस्ती येथे दोन दिवसांपूर्वी घडली. ...