ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
कालावधी संपुष्टात येण्याच्या आत संमतीपत्रे सादर करा, अन्यथा केंद्राच्या नवीन भूसंपादन कायद्यानुसार (लार) विमानतळाला आवश्यक असलेल्या उर्वरित जमिनीचे संपादन केले जाईल. ...
गणोशोत्सवामागचा लोकमान्यांचा हेतू जपला जाईल याची पुरेपूर काळजी वांद्रे येथील ‘खेरवाडीचा राजा’ मंडळाकडून घेण्यात येत आहे. मंडळाचे यंदाचे 54 वे वर्ष आहे. ...
गौरी-गणपतीच्या सणाला पालेभाजी व फळभाज्यांना बाजारात चांगली मागणी असल्याने त्यांचे भाव वाढलेले असतात. यंदा पावसाने जोर कायम ठेवल्याने भाज्यांचे भाव गडगडले होते. ...
गेल्या दहा वर्षापासून डहाणू समुद्रकिना:यालगतच्या मच्छीमार पाडय़ाच्या वस्तीला प्रत्येक पावसाळ्यात तसेच समुद्राच्या भरतीच्या वेळेस जबरदस्त लाटांच्या सामना करावा लागत होता. ...