‘वसंत डावखरे यांचे नाव संपवण्याचे काम जितेंद्र आव्हाडांसारख्यांनी केले,’ असा आरोप ‘शिवसंग्राम’चे नेते विनायक मेटे यांनी ठाण्यातील काशिनाथ घाणोकर नाटय़गृहात केला. ...
खासदार, आमदारांवरील खटले एक वर्षात निकाली काढण्यासाठी अखेर राज्याच्या गृहखात्याने जिल्हास्तरावर समन्वय समिती आणि राज्यस्तरावर आढावा समिती स्थापन केली आह़े ...
अंबरनाथ नगर परिषदेच्या मालकीच्या तीन धोकादायक इमारती कोणत्याही आवश्यक प्रक्रिया पूर्ण न करता पाडून तेथील भंगार विकण्याचा पराक्रम नगर परिषदेच्या अधिका:यांनी केला आहे. ...
मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रतील सुमारे सात हजार 843 टॅक्सी परवान्यांचे नूतनीकरण झालेले नाही. काहींचे परवाने रद्द झाले आहे. ...