पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह सर्वसामान्यांना अपेक्षित असलेली नावे डावलून भलत्यांनाच उमेदवारी दिल्याने भांडुपमध्ये शिवसेना आणि भाजता प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. ...
सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे अर्ज भरून झाले असून आता प्रचार सुरू झाला आहे. उमेदवारांनी मोठ्या सभांपेक्षा घरोघरी भेटी देण्यावर भर देण्याची रणनीती आखली ...
पालघर जिल्हयातील बहुजन विकास आघाडीने लढवलेल्या वसई, नालासोपारा व बोईसर या तीन महत्वाच्या जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने आपले उमेदवार उभे केले नाहीत ...