शिवसेना, भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी या सगळ्यांनीच आता वेगळी चूल मांडण्याचा निर्णय घेतला आहे. आघाडी-युती तुटल्यामुळे राज्यातील लढतींचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. ...
रिपब्लिकन नेत्यांनी युती करता येत नसेल तर निवडणुकीच्या 15 दिवसांसाठी किमान तडजोड करीत एकत्र येण्याचे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) पक्षाचे सरचिटणीस डॉ. राजेंद्र गवई यांनी केले आहे. ...
काही वर्षांपुर्वी मानवाने उत्क्रांती घडवून आणली. इतर जीवसृष्टीच्या तुलनेत मानव उत्क्रांतीचा दर, गती जास्त आहे. जास्त बुद्धीमत्ता व प्रगल्भ शक्ती निसर्गाने मानवाला दिली आहे. ...