विधानसभा निवडणुकांच्या काळात सर्वच प्रमुख पक्षाच्या युत्या, आघाड्या तुटल्याने सर्वच इच्छुक उमेदवार या ना त्या कारणाने मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत होते. ...
या जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघात बुधवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ४३.८१ टक्के मतदान झाल्याची आकडेवारी जिल्हाप्रशासनाने दिली. सायंकाळी ६ वाजेपर्यंतच्या मतदानाची अंतिम आक ...
साबीरभाई शेख यांच्या कालवशतेमुळे शिवसेनेचा ठाण्याचा भगवा बुरूज हरपला आहे. त्यांचा बुलंद आणि ढगांच्या गडगडाटासारखा असणारा आवाज ठाणे जिल्ह्यातल्या प्रत्येक शिवसैनिकाच्या कानांत आजही दणाणतो आहे. ...
राष्ट्राला समृद्ध आणि संपन्न बनविण्यासाठी आपल्या देशातील सव्वाशे कोटी जनतेची पावले एकाच दिशेने पडणे गरजेचे आहे; तरच आपल्या देशाची प्रगती वेगाने होऊ शकेल ...