मतदारसंघातील उमेदवारांकडून आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होते की नाही, यावर निवडणूक आयोगाच्या स्टॅटीक सर्व्हेलन्स टीमची करडी नजर राहणार आहे ...
दोन दिवसापूर्वी दसरा व बकरी ईदच्या दिवशी वीजपुरवठा खंडीत झाल्यामुळे नागरिकांना पाणी मिळू शकले नाही. ऐन सणासुदीच्या दिवशी असे प्रकार घडत असल्यामुळे नागरीकांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष खदखदत आहे ...
पालघरच्या गोठणपूर भागात पाणी,शिक्षण अशा मुलभूत सुविधांची प्रचंड कमतरता आहे. नुकत्याच पार पडलेल्या पालघर नगरपरिषदेच्या निवडणुकीत आश्वासनांचे गाजर दाखविण्यात आले होते. ...
शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे बोट पकडून ज्यांना पुढे नेले, महाराष्ट्रात त्यांची ओळख निर्माण करून दिली. अशा भाजपवाल् यांनी युती तोडून बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे ...
युवा मतदारांवर सर्वच राजकीय पक्षांचा डोळा असून त्यांना आकर्षित करण्याची मोठ्या प्रमाणात चढाओढ सुरू आहे. मात्र, ठाणे जिल्ह्यात ज्येष्ठ मतदारांची मतेही तितकीच निर्णायक ठरणार आहेत ...
सोमवारच्या बकरी ईदनिमित्ताने ठाणे, कल्याण, भिवंडी, भार्इंदरसह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील विविध ठिकाणच्या मशिदींमध्ये मुस्लिम बांधवांनी नमाज अदा करून एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या ...