शासन अनुदानात प्राधान्यक्रम असलेल्या ठाणे, पालघर जिल्ह्यांच्या आदिवासी, दुर्गम भागांतील सुमारे एक लाख दारिद्र्यरेषेखालील कुटुंबे अद्यापही वैयक्तिक शौचालयाच्या लाभापासून वंचित आहेत. ...
मुंबई, पुणे, गुजरात राज्यातील हजारो पर्यटकांना आकर्षित करणारा डहाणू, बोर्डी, चिंचणीचा सुंदर आणि स्वच्छ अशा समुद्रकिनाऱ्याचा विकास व्हावा म्हणून गेल्या पाच वर्षात पाच वेळा प्रस्ताव पाठविण्यात आले आहे ...
आरसीएफ थळ कंपनीतील प्रगती सभागृह सकाळी ८ वाजताच खचून भरले होते. प्रथम कंपनीचे जनसंपर्क अधिकारी धनंजय खामकर यांनी सर्वांचे स्वागत करून या योजने विषयीची माहिती दिली. ...
राज्यात विधानसभा निवडणुकीचा उरुस शिगेला पोहोचला आहे. मित्र पक्षांबरोबर असलेल्या युती, आघाड्या संपुष्टात आल्याने सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. ...