पर्यावरण संतुलनासाठी रेतीउपसा करण्यास कायद्याने बंदी असून न्यायालयाच्या आदेशाने तो सध्या बंद आहे. मात्र, तरीही जिल्ह्यात राजरोसपणे बेकायदेशीर व अनधिकृत रेतीउपसा सुरू ...
विधानसभा निवडणुकीसाठी ग्रामीण भागातील नेत्यांनी गाव चलो अभियान राबविले आहे. मुंबई, नवी मुंबईतील शेकडो कार्यकर्ते यापूर्वीच गावाकडे रवाना झाले आहेत. ...
कामोठे येथील नूतन ज्वेलर्सवर गुरुवारी संध्याकाळी दरोडा पडला. मोटरसायकलवर आलेल्या तिघांनी खेळण्यातील पिस्तूलचा धाक दाखवून दुकानातील सुमारे २२ लाख रुपये किमतीचे दागिने चोरून नेले आहेत ...
आचारसंहिता सुरू झाल्यापासून पोलिसांनी आतापर्यंत २३ बेकायदा शस्त्रे जप्त केली आली आहेत. त्यामध्ये ११ बेकायदा शस्त्रे गुन्हे शाखेकडून जप्त करण्यात आली. ...
दोन दिवसापूर्वी कोपराखाडीत झालेल्या अपघातात आपल्या जीवाची पर्वा न करता दोन महिलांचे प्राण वाचविणारा विकी भोईर व एकनाथ मुंबईकर यांचा पोलिसांच्यावतीने सत्कार करण्यात आला ...
१५ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या राज्य विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये पालघर जिल्हयातील ६ मतदारसंघात सुमारे १६ लाख ६१ हजार १२२ मतदार आपल्या मताचा अधिकार वापरणार ...