मुंबई विद्यापीठ आणि भारतीय वायुसेनेत सामंजस्य करार झाला असून, या करारान्वये वायुसेनेतील १० अधिकाऱ्यांना दरवर्षी एम.फील आणि पीएच.डी.चे शिक्षण दिले जाणार आहे. ...
मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतायत, यातच त्या पक्षाच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांची अवस्था किती वाईट आहे हे कळते. गेल्या सव्वाशे दिवसांत मोदी बोललेत खूप. पण केले काही नाही. ‘ ...
सायन कोळीवाडा मतदारसंघातून निवडणूक लढणारे राष्ट्रवादीचे उमेदवार प्रसाद लाड यांना प्रत्येक समाज, व्यावसायिक संघटनांकडून उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. ...