असा सवाल शेतकरी करीत आहेत. गेल्या पाच वर्षापासून शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या या कालव्यांची दुरूस्तीच न झाल्याने कालवे मोठ्या प्रमाणात नादुरूस्त झाले आहेत ...
डेंग्यू अथवा मलेरियाचे सर्वत्र थैमान असतांनाच डोंबिवली शहर मात्र यापासून सेफ असल्याचा दावा कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या ‘ग’, ‘फ’ आणि ‘ह’ प्रभाग अधिका-यांनी केला आहे ...
तालुक्याच्या महसूल आणि प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक करुन उरण समुद्रकिनाऱ्याच्या बाजूला विविध प्रकल्प आणि गावक-यांनीही सीआरझेड कायद्याचे उल्लंघन केले आहे ...
महापालिका क्षेत्रामध्ये डेंगीची साथ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. खाडीकिनारी सुरू असलेली मत्स्य शेती, मुलुंड परिसरातील मिठागरांमध्येही मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होत आहे ...