मुंबईतील सर्व चौपाट्यांवर स्वच्छतेसाठी अतिरिक्त यंत्रणा कार्यान्वित करण्यात यावी, अशी सूचना अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) विकास खारगे यांनी प्रशासनाला केली आहे. ...
स्वच्छ भारत’ अभियानाअंतर्गत शहरात रविवारी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेअंतर्गत ऐरोली, सानपाडा येथे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात परिसराची स्वच्छता केली. ...
महाराष्ट्राच्या विशेषत: वसई पालघर, डहाणू सागरीक्षेत्रात गुजरातच्या मच्छीमारांकडून होणारे अतिक्रमण सध्या वाढले असून त्याचा फटका या जिल्ह्याच्या किनारपट्टीवरील मच्छीमारांना बसतो आहे. ...