ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
मानवाच्या अंत:करणात विचारांची स्वच्छता झाल्यास एक अब्जावर लोकसंख्या असलेला आपला देश कचरामुक्त होवून स्वच्छ भारत आणि समृध्द भारत बनण्यास वेळ लागणार नाही, ...
अतिउत्साह आणि सुरक्षेच्या सूचनांकडे दुर्लक्ष यामुळेच पर्यटक समुद्रात तसेच इतर ठिकाणी मृत्यूस कारणीभूत ठरतात. पावसाच्या सुरुवातीनंतर डोंगर द:यामधून नद्या - नाले दुथडी भरुन वाहत असतात. ...
कल्याण स्थानकात अमरावती एक्स्प्रेसचा डबा घसरून झालेला अपघात हा रेल्वे रुळाला तडा गेल्याने (ट्रॅक प्रॅर) झाल्याचे मध्य रेल्वेच्या अधिका:यांनी सांगितले. ...
‘स्वच्छ भारत’ अभियानात आता बिग बी अमिताभ बच्चन हेदेखील हातात झाडू घेऊन रस्त्यावर उतरले असून, त्यांनी प्रत्येकाला या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. ...
पावसाळा संपल्यानंतरही साथीच्या आजारांपैकी डेंग्यूने मुंबईत तळ ठोकला आह़े चांगल्या पाण्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होत असल्याने उच्चभ्रू वसाहतींना याचा सर्वाधिक त्रस आह़े ...
अहमदनगर जिल्ह्यामधील पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा गावामध्ये झालेल्या जाधव कुटुंबाच्या तिहेरी हत्याकांडानंतर राज्यभरात सलग चार दलित अत्याचारांच्या घटना घडल्या आहेत. ...