जिल्हा विभाजनानंतर बरखास्त झालेली ठाणे जिल्हा परिषद अस्तित्वात आणण्यासाठी जिल्हाभरात ५५ गट निर्माण करण्यात आले असून पाच पंचायत समित्यांसाठी ११० गणांची निर्मिती करण्यात आली आहे. ...
राज्याच्या गृहविभागाने वासिंद, मीरारोडच्या नयानगरसह, नालासोपारासह तुळिंज परिसरांसाठी स्वतंत्र पोलीस ठाण्यांना सहा महिन्यांपूर्वी मंजूरी दिली असली तरी ही ठाणी जागेअभावी अद्याप सुरू झाली नाहीत. ...
पेण तहसिलदार कार्यालयातील लिपीक अमर ठमके याने बिनशेती परवानगी देण्याकरिता स्वत:साठी पाच हजार रुपये तर पेणच्या तहसिलदार सुकेशिनी पगारे यांच्याकरीता १० हजार रुपये लाच मागीतल्याचे निष्पन्न झाले आहे. ...
तालुक्यात काही दिवसापूर्वी कळंब येथे एका कुपोषित बालकाचा मृत्यू झाला होता, त्यानंतर कुपोषणाबाबत अधिक आकडेवारी पुढे आल्यानंतर कर्जत तालुका कुपोषणाबाबत आघाडीवर असल्याचे दिसून आले ...
भायखळा येथील राणीची बाग म्हणून ओळखल्या जाणा-या महापालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयातील प्रजा सध्या कमालीची त्रस्त झाली आहे. ...
महानगरपालिका क्षेत्रामध्ये स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियानाचा एक भाग म्हणून मुंबईकर नागरिकांच्या सहभागाने महापालिकेच्या २२७ निवडणूक प्रभागांत एकाचवेळी श्रमदानातून स्वच्छता उपक्रम राबविण्यात आला. ...