क्रीडा रसिकांसाठी अथवा क्रीडापटूंसाठी खुले झालेले नसल्याची बाब समोर आली आहे. संबंधित ठेकेदाराने केवळ वापर परवाना सादर न केल्यानेच ते खुले केले नसल्याचा दावा पालिकेने केला आहे. ...
15 ते 23 नोव्हेंबरदरम्यान नरवीर चिमाजी आप्पा मैदानावर ‘माही वसई महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने वसईतील ग्रामीण जीवन व पुरातन संस्कृती उलगडण्याचा प्रय} करण्यात येणार आहे. ...
तिहेरी हत्याकांडचा निषेध करण्यासाठी कर्जत मध्ये जागृत कष्टकरी संघटना,भारिप बहुजन महासंघ,भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांच्या वतीने वतीने जाहीर निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते ...
भात कापणीचा हंगाम सुरु झाला की जिल्ह्यात संर्पदंश आणि विंचूदंशांच्या रुग्णांमध्ये वाढ होते. यंदा जिल्ह्यात 1क् महिन्यात 1 हजार 6क्8 विंचूदंशाचे तर 1 हजार 372 सर्पदंशाचे रुग्ण रुग्णालयात दाखल झाले. ...
केंद्राच्या आदेशानुसार पालिकेने मुंबईत स्वच्छता अभियान सुरू केले खरे, परंतु शहरात नाक्यानाक्यावर कच-याच्या डब्यांची कमतरता असल्याचे प्रकर्षाने जाणवू लागले आहे़ ...