महाराष्ट्रात स्वयंघोषित भाई खूप आहेत, पण सांस्कृतिक क्षेत्रत एकच भाई म्हणजे ‘पु.ल.’ म्हणून एकच आहेत. साहित्य, नाटय़, संगीत अशा सर्वच क्षेत्रंत पु.लं.नी मुशाफिरी केली आहे. ...
अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी जवखेडे खालसा गावातील दलित हत्याकांडाच्या निषेधार्थ कर्जत तालुक्यातील कडाव बाजारपेठे बंद ठेऊन निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. ...
नव्या इमारतीत सर्वच कारभार हलवण्यात आल्यानंतर सिबीडीमधील जुन्या मुख्यालयातील दोन मजले भाडय़ाने देण्याचा निर्णय नवी मुंबई महापालिका प्रशासनाने घेतला आहे. ...
केंद्राच्या आदेशानुसार पालिकेने मुंबईत स्वच्छता अभियान सुरू केले खरे, परंतु शहरात नाक्यानाक्यावर कच:याच्या डब्यांची कमतरता असल्याचे प्रकर्षाने जाणवू लागले आह़े ...
पणनमंत्र्यांनी संचालक मंडळ बरखास्त करण्याचे संकेत दिले असुन यात मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचेही नाव असल्याच्या शक्यतेने एपीएमसी परिसरात खळबळ उडाली आहे. ...