पुलंचे साहित्य नव्या पिढीर्पयत पोहोचविण्यासाठी त्यातला काळ बदलून आशय पोहोचविण्यासाठी ठोस कार्यक्रम हाती घ्यायचा मानस असल्याचे अतुल परचुरे यांनी सांगितले. ...
वाढलेल्या किमतीमुळे सायबर सिटीत सर्वसामान्यांना घर घेणो स्वप्नवत होवून बसले आहे. अशा स्थितीत भाडेतत्त्वावरील घर हाच एकमेव पर्याय सामान्य चाकरमान्यांसमोर उपलब्ध राहिला आहे. ...
मुंबईतील सर्व चौपाट्यांवर स्वच्छतेसाठी अतिरिक्त यंत्रणा कार्यान्वित करण्यात यावी, अशी सूचना अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) विकास खारगे यांनी प्रशासनाला केली आहे. ...