माहेरहून २५ हजारांचा हुंडा आणण्यासाठी पती रोहित रोकडेसह सासरच्या मंडळींनी सीमा या विवाहितेचा छळ करून तिला मारहाण केल्याचा प्रकार किसननगर भागात घडला ...
अशा शब्दांत सध्या रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी येणाऱ्या अत्यंत दाट अशा धुक्याचा आनंद कवयित्री स्मिता सहस्त्रबुद्धे यांनी ‘लोकमत’करिता काव्यबद्ध केला. ...
गौतम बुध्दांनी जगाला शांतीचा संदेश दिला आहे. भारत देशाची संस्कृती महान असून भारतच जगात शांतता आणू शकतो, असे प्रतिपादन केंद्रीय रसायन आणि खत राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केले. ...
नवी मुंबई : नवी मुंबईच्या रेल्वे प्रकल्पात जमिनी गेलेल्या प्रकल्पग्रस्तांचे अद्याप योग्य पुनर्वसन झालेले नाही. त्यानुसार या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाची तसेच प्रकल्पग्रस्तांना गुणवत्तेनुसार रेल्वेत नोकरीची संधी देण्याची मागणी रेल्वेमंत्र्यांकडे कर ...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा साडेसहा फूट उंचीचा, पंचधातूचा पूर्णाकृती पुतळा एप्रिलमध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत जपान येथे पाठविण्यात येणार आहे. ...
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या खंडेरायाचा जेजुरी गड परिसर आता पर्यटन केंद्र म्हणून नावारूपाला येत असून, वनखात्यातर्फे डोंगर सुशोभिकरण आणि वक्षारोपण करण्यात येत आहे़ ...