स्वातंत्र्यानंतर धरण विकत घेणारी नवी मुंबई देशातील एकमेव महापालिका आहे. पालिकेस मोरबे धरण मिळवून देण्यामध्ये माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचा सिंहाचा वाटा होता. ...
जव्हारमध्ये युती, विक्रमगड, डहाणूत भाजपा तर तलासरीत माकपने बाजी मारली म्हणजे ६ पैकी ४ पंचायत समित्यांवर सेना-भाजपा अथवा त्यांची युती यांनी कब्जा केला. ...
जेल तलाव, पोलीस वसाहत, मीनाताई ठाकरे चौक, धोबी आळी, सिव्हील हॉस्पिटल, कोर्ट नाका, टेंभी नाका, गीता गणेश सोसायटी चरई, आंबेडकर रोड, उथळसर हा भाग प्रभाग ४१ मध्ये येत आहेत. ...