संस्काराची जोड दिल्यास नवी पिढी अधिक सक्षमपणे व्यवसायभिमुख होऊन त्यांची आर्थिक परिस्थिती अधिक यशस्वीपणे वाटचाल करील, असे विचार आमदार कपिल पाटील यांनी टिघरे पाडा येथे व्यक्त केले. ...
भाजपाने बविआचा बिनशर्त पाठिंबा घेऊन जिल्हा परिषदेच्या सर्व पदांचा ताबा घेण्याचा चंग बांधला आहे. तर या निवडणूकीत आमची युतीच नव्हती अशी भूमिका सेनेने अखेर घतली आहे़ ...
तीन दशकांपासून महाराष्ट्राच्या राजकारणावर अमीट अशी छबी उमटविणारे राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आर. आर. पाटील अर्थातच सर्वांचे लाडके ‘आबा’ यांचे सोमवारी मुंबईत निधन झाले. ...