Navi Mumbai (Marathi News) सत्ताधारी शिवसेना-भाजपा युतीने मुंबईकरांचे पाणी महाग करण्याची खेळी केली़ या दरवाढीला लोकशाही पद्धतीने विरोध करण्याचा इशारा विरोधी पक्षांनी दिला. ...
कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या निधनानंतर डाव्यांनी रविवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. ...
प्राणघातक हल्ल्यानंतर कॉ. गोविंद पानसरे यांनी पाच दिवस मृत्यूशी झुंज दिली. या चार दिवसांत पोलीस यंत्रणेस मारेकऱ्यांना पकडणे शक्य झाले नाही. ...
आयुर्वेद ही भारतातील वैद्यकीय शास्त्रातील प्राचीन शाखा आहे. आजच्या बदलत्या जीवनशैलीत आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आयुर्वेद महत्त्वाची भूमिका बजावते. ...
एमडी पावडरच्या आहारी गेलेल्या मुंब्य्रातील सोळावर्षीय मुलीला त्याच परिसरातील पाच मित्रांनी पाच दिवस पावडर दिली आणि तिच्यावर अत्याचार केला. ...
प्रसूतीदरम्यान अतिरक्तस्राव झाला, गुंतागुंत निर्माण झाली तर गर्भवतीला आणि तिच्या बाळाला रक्ताची गरज भासते. या वेळी नातेवाइकांची धांदल उडते. ...
राज्यातील ३० हजार टँकरच्या चालक, मालक संघटनांनी एकत्र येत रविवारपासून बेमुदत संपावर जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. ...
होरीलाल श्रीराम जयस्वार या बस वाहकास मागच्या पूर्ण पगारासह पुन्हा कामावर घेण्याचा आदेश उच्च न्यायालयाने ‘बेस्ट’ प्रशासनास दिला आहे. ...
बारावीच्या परीक्षेला शनिवारी सुरुवात झाली. पनवेल तालुक्यातुन या परीक्षेसाठी एकूण ३९०७ विद्यार्थी परीक्षा देत आहेत. ...
ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री व खासदारांचा नवी मुंबईतील सामान्य जनतेशी संपर्क तुटला आहे. दोन्ही नेत्यांनी शहरात अद्याप जनसंपर्क कार्यालयही सुरू केलेले नाही. ...