ठाणे व पालघर जिल्ह्यांतील बारावीच्या एक लाख १६ हजार २९३ विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जात आहे. यानुसार, सोमवारी विज्ञान, कॉमर्स, आर्ट्स या शाखांच्या सुमारे ...
नव्याने साकार झालेल्या पालघर जिल्ह्याच्या संपर्कप्रमुखपदी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे उपनेते अनंत तरे यांची नियुक्ती केली आहे. ...
नारळाचे उत्पादन म्हणजे कोकणचे हमखास उत्पादन देणारा व्यवसाय. मात्र गेल्या काही वर्षातील या नारळ बागायतीतील समस्यांमुळे युवा बागायतदारवर्ग या उत्पादनापासून दूर जात आहे. ...
कर्जत तालुक्यातील सर्वाधिक रुग्ण प्राथमिक उपचार घेण्यासाठी नेरळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात येतात. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून येथील रुग्णवाहिका बंद असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. ...
बँकेच्या ग्राहकांना लुटणाऱ्या एका सराईत टोळीला गुन्हे शाखेने जेरबंद केले. या टोळीवर संपूर्ण मुंबईत ५०पेक्षा अधिक गुन्हे दाखल असून, याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत. ...