देशातील पाणीपुरवठा आणि पाण्याची मागणी यामध्ये प्रचंड तफावत असल्याने २०२५ सालापर्यंत देशात पाण्याचा तीव्र तुटवडा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, ...
भाजपा-शिवसेनेचे सरकार सत्तेवर येऊन सहा महिने झाले, मात्र अद्याप महामंडळाच्या नियुक्त्या झाल्या नाहीत. साधे विशेष कार्यकारी अधिकारीदेखील नेमले गेले नाहीत. ...
राज्यातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून येत्या आठवडाभरात तो जाहीर केला जाईल, ...
शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमध्ये राज्यकर्त्यांची होणारी लुडबूड, वेळेचा अपव्यय, वशिलेबाजी टाळण्यासाठी मंत्र्यांकडील अधिकार काढून घेण्यात आले आहे. ...