मोदींच्या स्वप्नातील जलयुक्त शिवार अभियानासाठी रायगड जिल्ह्याला ५३ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. जिल्ह्यातील ४५ गावांसाठी आतापर्यंत तिजोरीत सुमारे नऊ कोटी ४९ लाख रुपयेच पडले आहेत. ...
निवासी सदनिकांच्या मालमत्ता करात वाढ न करण्याच्या निर्णयाला पुढील पाच वर्षांकरिता मुदतवाढ देण्याचा निर्णय बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. ...
राज्यात दूध भेसळ अजूनही सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. महत्त्वाचे म्हणजे अन्न व औषध प्रशासनाने मंगळवारी विशेष मोहीम हाती घेऊन राज्यभरातील भेसळ शोधून काढली. ...