CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Navi Mumbai (Marathi News) नवी मुंबई : नेरूळ - उरण मार्गाच्या कामामुळे सीवूड परिसरात खारफुटी नष्ट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ठेकेदाराने टाकलेल्या भरावामुळे पाणी जाण्यासही अडथळा निर्माण होत आहे. अशीच स्थिती राहिली तर भविष्यात भरतीचे पाणी वसाहतीमध्ये शिरण्याची भीती व्यक्त ...
साडेबारा टक्के भूखंड वाटप योजनेंतर्गत आतापर्यंत ९१.३५ टक्के भूखंडांचे वाटप करण्यात आले आहे. विविध कारणांमुळे प्रलंबित राहिलेली ...
महापालिकेच्या सहा प्रभाग समित्यांवर सामाजिक संघटनांच्या प्रत्येकी तीन सदस्यांची नियुक्ती केली जाते. पालिकेच्या स्थापनेपासून सदस्यपदांवर ...
वाहतूक पोलिसांच्या वाशी शाखेने केलेल्या सकारात्मक प्रयत्नांमुळे मनपाच्या वाशी रुग्णालयाजवळ होणारी वाहतूक कोंडी फुटणार आहे. ...
कामगार नेते शरद राव यांनी बुधवारी राज्यव्यापी रिक्षा बंदची हाक दिली आहे. नवी मुंबई रिक्षा महासंघाने बंदमध्ये सहभागी होण्याची घोषणा केली आहे. ...
नेरूळ - उरण मार्गाच्या कामामुळे सीवूड परिसरात खारफुटी नष्ट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ठेकेदाराने टाकलेल्या भरावामुळे ...
कोट्यवधींच्या नव्या बस आगारात उभ्या असतानाच आता आहेत जुन्या बसमध्येही देखभालीचा अभाव असल्याने कल्याण-डोंबिवली महापालिकेची ...
कल्याण-डोंबिवलीत ती २७ गावे समाविष्ट झाल्यानंतर आता त्या ठिकाणच्या ग्रामपंचायतींमधील विविध श्रेणीच्या कर्मचाऱ्यांना महापालिकेत सामावून घ्या, ...
शहरातील पाणीसमस्येचा आढावा घेऊन तिच्या निराकरणासाठी बोलविलेल्या बैठकीत नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. ...
बैलजोडीच्या वाढत्या किंमतीमुळे शेतकरी हैराण झाले असून आता यांत्रिकी शेतीवर शेतकऱ्यांचा भर आहे. त्यामुळे पारंपारिक नांगर इतिहासजमा ...