डाळींचे दर दिवसेंदिवस गगनाला भिडू लागले आहेत. आवक कमी असल्यामुळे भाव वाढत असल्याचे भासविले जात आहे. परंतु प्रत्यक्षात मोठ्या व्यापाऱ्यांनी साठेबाजी केली असून त्यांच्यावर कोणतीच कारवाई होत नाही ...
इजिप्तवरून आयात केलेल्या कांद्याकडे ग्राहकांनी पाठ फिरविल्यामुळे तो सडू लागला आहे. बाजार समितीमध्ये मंगळवारी जवळपास २५ टन कांदा कचराकुंडीत टाकला असून ...
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये परप्रांतीय कामगारांना बेकायदेशीरपणे गॅस सिलिंडर व रॉकेल पुरविले जात आहे. सुरक्षा रक्षकांनी दोन दिवस टाकलेल्या धाडीमध्ये ...
आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे बाधित होणाऱ्या प्रकल्पग्रस्तांसाठी सिडकोने स्वतंत्र संकेतस्थळ तयार केले आहे. त्याद्वारे प्रकल्पग्रस्तांना भूसंपादनाची प्रक्रिया ...
बँक आॅफ बडोदाच्या दिल्लीतील शाखेने तब्बल ६,१७२ कोटी रुपये बँकेतील अधिकाऱ्यांशी संगनमत करून हाँगकाँगला पाठविले असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर ...
कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत आतापर्यंत तब्बल २ हजार २३३ उमेदवारी अर्जांची विक्री झाली असली तरी अद्यापपर्यंत केवळ ६२ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. ...
नवी मुंबईतील बेकायदेशीर बांधकामे अधिकृत करण्यासाठी धोरण आखण्याच्या राज्य सरकारच्या भूमिकेवर उच्च न्यायालयाने कडवट टीका करत नवी मुंबईचेही दुसरे उल्हासनगर करायचे आहे ...
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांनी नियमबाह्यपणे गाळे भाड्याने देण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. कांदा - बटाटा, विस्तारित भाजी मार्केट व फळ मार्केटमध्येही अनेक गाळे भाड्याने दिले असून ...