उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एमआयडीसीने दिघ्यातील बेकायदा बांधकामांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. कारवाईच्या पाहिल्या टप्प्यात बांधकाम सुरू असलेल्या ...
तालुक्याची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे, त्यामुळे टपाल खात्यातील व्यवहारांतही वाढ झाली आहे. मात्र मनुष्यबळाअभावी टपाल खात्याला परिसरात अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. ...
आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा असे सल्ले केडीएमसी प्रशासन नागरीकांना देत असले तरी स्वत:च्या शाळांच्या भोवतालच्या परिस्थितीकडे त्यांचे पुरते दुर्लक्ष झाले आहे. ...