सिडकोने बांधलेल्या हेटवणे धरणातून पेण तालुक्यातील ८४ गावांना तिन महिन्यांपापासून दुषीत पाणीपुरवठा होत आहे. या परिसरात पुरवठा होणारे पाणी पिण्यायोग्य नसल्याचा ...
दिवाळीत प्रत्येकजण आपले घर दिवे आणि रोषणाईने उजळविण्याचा प्रयत्न करतो. मात्र ज्यांच्यामुळे हा सण आज साजरा होत आहे त्या छत्रपत्री शिवाजी महाराजांचा ‘रायगड किल्ला’ मात्र ऐन दिवाळीतही अंधारात असतो. ...
ऐरोलीजवळ मुंबईच्या कार्यक्षेत्रामध्ये जवळपास ४०० एकर जमिनीवर मिठागरे आहेत. याठिकाणी साठविण्यात येणाऱ्या पाण्यामुळे डासांचे प्रमाण वाढत असून त्याचा त्रास नवी मुंबईकरांना होत आहे. ...
ध्वनिप्रदूषणाबरोबरच वायू प्रदूषण रोखण्यासाठी पर्यावरणप्रेमी झटत असतानाच दुसरीकडे दिवाळीत फटाक्यांचा बार उडविण्याची मानसिकता अद्यापही कमी झालेली दिसून येत नाही ...