कोणालाही माहिती न देता घरातून पळून आलेल्या १५ वर्षीय मुलीला तीन महिने घरकामासाठी राबवणाऱ्या कल्याण रेल्वेच्या महिला पोलिसाचा प्रताप उघडकीस आला आहे. ...
‘माझा भारत, स्वच्छ भारत’ हा संदेश प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी शहरातील शालेय विद्यार्थ्यांनी पुढाकार केला. वाशीतील सेंट लॉरेन्स शाळेतील विद्यार्थ्यांनी गुरुवारी ...
रेतीचे उत्खनन करण्यासाठी व अनधिकृत भराव टाकण्यासाठी खाडीकिनाऱ्यावरील कांदळवनाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होत आहे. दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी बेकायदेशीर उत्खनन केले ...