पावसाअभावी जिल्ह्यात काही प्रमाणात दुष्काळस्थिती निर्माण झाली आहे. शेतांमध्ये काम नसल्यामुळे जिल्ह्यातील पाच तालुक्यांमधील गावपाड्यांत राहणाऱ्या मजुरांच्या हाताला वर्षभर ...
स्मार्ट सिटीअभियानाअंतर्गत राज्यातील दहा शहरांत नवी मुंबईची निवड झाली आहे. त्यामुळे आता राष्ट्रीय पातळीवरील दुसऱ्या टप्यातील निवडीसाठी महापालिका सज्ज झाली आहे. ...
केवळ आरक्षण असल्याने निवडणुकीकरता राजकारणात उतरलेल्या महिलांच्या मनस्वास्थाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. प्रस्थापीत राजकारणीकडून ताब्यात राहणारया ...
पिण्याचे पाणी, परिसर स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता यांचा आरोग्याशी थेट संबंध आहे. नागरिकांना शुद्ध व सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होणे आवश्यक आहे. ...
नवी मुंबईमधील हॉट डेस्टीनेशन म्हणून खारघर ओळखले जाऊ लागले आहे. या ठिकाणचे प्रकल्प, निसर्गाची जोड, सुनियोजित रस्त्यामुळे प्रत्येकाला खारघरमध्ये राहण्याचा मोह ...