आॅक्टोबर हीटमुळे मुंबई, नवी मुंबईतील तापमान ३६ डीग्री अंश सेल्सिअसवर गेले आहे. उखाड्यामुळे सर्वच हैराण झाले आहेत. उन्हाच्या काहिलीपासून सुटका होण्यासाठी नागरिकांची ...
पोलीस आयुक्तालय क्षेत्रामध्ये चोरी, घरफोडी, चेनस्नॅचिंग, वाहनचोरीच्या घटना वारंवार घडत आहेत. पोलिसांनी अनेक टोळ्या गजाआड केल्या तरी हे गुन्हे होतच असून ...
तालुक्यातील जुई-कामोठे गावालगतच्या खाडीत मागील काही दिवसांपासून अवैध्य वाळूउपसा होत आहे. यासंदर्भात मोहीम उघडत साहाय्यक पोलीस आयुक्त शेषराव सूर्यवंशी ...
रुग्णांना मदतीच्या नावाने निधी जमवणाऱ्या बनावट संस्था शहरात सक्रिय असून, रेल्वेत त्यांचे जाळे पसरले आहे. रेल्वे प्रवाशांपुढे मदतीचे आवाहन करीत या संस्था त्यांच्याकडून निधी उकळत आहेत ...
सागरी किनारपट्टीचे रक्षण करण्यासाठी आता सुरक्षारक्षकांचे बळ घेण्यात आले आहे. याकरिता रायगड जिल्हा सुरक्षारक्षक मंडळाकडून ६० प्रशिक्षित सुरक्षारक्षक पुरविण्यात आले आहेत ...
राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अद्ययावत करण्याचे काम नाकारणाऱ्या शिक्षकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या तहसीलदारांच्या आदेशानंतरही शिक्षक त्यांच्या ...
सामान्य, गोरगरीब, मध्यमवर्गीय, शेतमजूर, शेतकरी यांचे जीवनमान सुधारावे व त्यांना जीवनात सुरक्षितता लाभावी म्हणून केंद्र शासनाने गेल्या १ जून २०१५ पासून संपूर्ण देशभरात ...
मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या (आयडॉल) २०१५-१६ या शैक्षणिक वर्षात राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनीही प्रवेश घेतला आहे ...