‘अच्छे दिन’ आणण्याच्या प्रयत्नांतील सरकारच्या राज्यात बीएसएनएलची ब्रॉडबॅन्ड इंटरनेट सेवा आणि लॅन्डलाईन फोन सेवाच पूर्णपणे ठप्प झाल्यावर हे ‘अच्छे दिन’ कसे यायचे असाच ...
कळंबोली शहरातील एलआयजी, केएल १ या भागात गेल्या काही महिन्यांपासून पाण्याची गंभीर समस्या उद्भवत आहे, मात्र या भागात पाणीटंचाईपेक्षा पाण्याचा गैरवापर अधिक असल्याची गंभीर बाब समोर आलेली आहे. ...
येथील कोकवनजवळील गोठणवाडी येथे शिकारीला लावलेल्या जाळ्यात अडकून बिबट्याचा मृत्यू झाला होता. या मृत बिबट्याच्या पायाचे पंजे छाटून तस्करी करणाऱ्या टोळीच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या ...
वाहतूक पोलीस रोडवर वाहने उभी करणाऱ्या दोनशे वाहनधारकांवर रोज कारवाई करीत आहेत. सामान्य नागरिकांवर कायद्याचा बडगा उगारत असताना स्वत: मात्र सर्व नियम धाब्यावर बसवू लागले आहेत ...
राज्यातील सर्व बाजार समित्यांची शिखर संस्था म्हणून ओळख असणाऱ्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कर्मचाऱ्यांनी दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात पुढे केला आहे. ...
मुंबई - पुणे महामार्गालगत उभारण्यात आलेल्या अतिक्रमणांवर लवकरच हातोडा पडणार आहे. त्यानुसार रस्ते विकास महामंडळाने संबंधित पाचशे जणांना नोटिसा बजावल्या आहेत ...