सायबर सिटी म्हणून ओळख असलेल्या नवी मुंबई शहरात दिवसेंदिवस भिकाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. नवरात्रोत्सवात दांडिया विक्रीसाठी राज्यातील विविध भागातून रोजगारासाठी नवी मुंबईत दाखल ...
संपूर्ण राज्यात राबविण्यात येत असलेल्या ‘जलयुक्त शिवार अभियाना’स रायगड जिल्ह्यात यश येत असल्याचे दिसून येत आहे. २६ जानेवारी २०१५ ते मार्च २०१६ या कालावधीत राबविण्यात येत ...
एका अविवाहित महिला पोलीस कॉन्स्टेबलबरोबर अत्यंत जवळिकीचे संबंध असणाऱ्या दोघा विवाहित पोलीस कॉन्स्टेबल्समधील वादातून एका पोलीस कॉन्स्टेबलकडून दुसऱ्याचा रायगड ...
तालुक्यातील अनिधकृत बांधकामांवर सिडकोने पुन्हा कारवाई सुरू केली आहे. सिडकोने बुधवारी सुकापूर येथील चार इमारती अनधिकृत ठरवत त्या इमारती बांधताना नैना प्रकल्पाची ...
जन्मापासून विकलांग, त्यामुळे समाजाकडून होणारी उपेक्षा या अशा समस्येच्या गर्तेतील गतिमंद व कर्णबधिर मुलांच्या आयुष्यात आशेचा किरण उजाडणाऱ्या सीबीडीतील ...