अंबरनाथ-बदलापूर या दोन्ही शहरांची एकच महापालिका करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनुकुलता दाखवलेली असताना आणि तसे विधानसभेत जाहीर केलेले ...
ठाणे ते बोरिवली या दमछाक करणाऱ्या प्रवासाला पर्याय म्हणून टिकुजीनी वाडी ते बोरिवली या भूयारी मार्गाला रस्ते विकास महामंडळाच्या इन्फ्राट्रक्चर कमिटीने मंजुरी दिली ...
स्मार्ट सिटी बरोबर नगरसेवकांनाही स्मार्ट बनविण्यासाठी, पालिका प्रशासनाने नगरसेवकांच्या हाती टॅब दिले होते. परंतु, एक वर्ष उलटूनही ते काही केल्या कोणाकडे ...
ऐन भात कापणीच्यावेळी भात भिजल्याने आता भरडून आणलेले तांदूळ घेण्यास व्यापारी नाखूष दिसत असून तांदळासह भाताचा पेंढाही भिजल्याने कल्याण तालुक्यातील शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे ...
नवी मुंबई स्मार्ट सिटी होईल. त्याला आमचा विरोध नाही. पण स्मार्ट सिटीच्या नावाखाली राज्य सरकारच्या माध्यमातून भाजप पालिकांवर हुकूमशाही लादण्याचा प्रयत्न करीत आहे. ...
शाळेत जाण्याच्या वयात मुलांना हृदयरोग झाला. त्यांच्या आजाराच्या वेदना आम्हालाच जास्त होत होत्या. मोलमजूरी करून दोन वेळची भाकर मिळवतानाही तारेवरची कसरत करावी लागत होती ...