चर्चगेटला जाणाऱ्या लोकलमध्ये रात्रीच्या सुमारास झालेल्या एक युवतीच्या विनयभंगाच्या घटनेनंतर लोकलच्या महिला डब्यातून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांच्या सुरक्षा वेळेत ...
वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या परिवहन सेवेला ३ वर्ष पूर्ण झालीत. परंतु अद्याप तिच्याकडे स्वत:ची आगारे नाहीत. त्यामुळे या सर्व बसेस रस्त्यावरच उभ्या करण्यात येतात ...
कुलाबा-वांद्रे-सीप्झ या इकोफ्रेंडली मेट्रो ३ मार्गामुळे मोठ्या प्रमाणात इंधनाची बचत होणार असल्याचा दावा, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांनी केला आहे ...
देशात हिंसाचार आणि असहिष्णूता वाढली असून त्याच्या निषेधार्थ लेखकांनी व शास्त्रज्ञांनी एल्गार सुरु केला आहे. सरकार कडून मिळालेले पुरस्कार ते परत करत आहेत. ...
दिघा येथील अनधिकृत बांधकामाप्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात ब्रिजेश मिश्रा यांच्या तक्रारीनुसार राष्ट्रवादीचे नगरसेवक नवीन गवते व त्यांचे भाऊ राजेश गवते यांच्याविरोधात ...
भाजपा सरकार महाराष्ट्रात वर्षपूर्ती साजरी करत आहे, पण या काळात सरकारला ज्येष्ठ नागरिकांचा विसर पडला आहे, असा आरोप ज्येष्ठ नागरिक कृती समितीसह ज्येष्ठांच्या ...
प्रत्येकाला घर हे केंद्र सरकारचे धोरण आहे. त्यानुसार संबंधित राज्यांना बजेटमधील घरे तयार करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. असे असले तरी नवी मुंबईत मोकळ्या भूखंडांच्या ...