सिडको वसाहतीत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पाणीटंचाईमुळे रहिवाशांमध्ये प्रचंड नाराजी आहे. रहिवाशांची सहानुभूती मिळविण्यासाठी राजकीय पक्ष मोर्चे, ...
आदिवासी समाजातील काही जाती वगळण्याचे काम आदिवासी संशोधन कार्यालयामार्फत सरकारने सुरु केले आहे. सरकारचा आदिवासींचे आरक्षण काढून ते धनगर समाजाला देण्याचा डाव आहे. ...
तालुक्यात उन्हाळ्यात कोरड्या पडणाऱ्या उल्हास नदीमध्ये पाटबंधारे विभागाच्या पुढाकारामुळे जलक्र ांती झाली आहे. अनेक ठिकाणी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधण्यात आल्याने उल्हास नदीचा भूभाग जलमय झाला आहे ...
सुट्ट्या पैशावरून कंडक्टर आणि प्रवासी यांच्यात तू तू मै मै होत असल्याने बसचे किमान भाडे ६ रुपयांवरून ५ रुपये करण्याचा निर्णय कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या ...
सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच डान्स बारवरील स्थगिती उठवल्याने सुशिक्षितांचे शहर अशी ओळख असलेल्या डोंबिवली परिसरात नव्याने काही डान्सबार पुन्हा सुरू होण्याची भीती काही ...
राज्य परिवहन सेवेच्या (एसटी) ठाणे विभागाला संपूर्ण नोव्हेंबरमध्ये दोन कोटी ९५ लाखांचे उत्पन्न मिळाले. त्यापैकी दिवाळीच्या हंगामी भाढेवाढीवामुळे एसटीच्या गल्ल्यात एक कोटी ...
परमार आत्महत्या प्रकरणात अटकेत असलेल्या चौघा नगरसेवकांना भेटण्याकरिता त्यांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी मज्जाव केला आहे, तसेच कार्यकर्त्यांची गर्दी होऊ नये, ...
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत, पतीने पत्नी व तिच्या प्रियकराला चाकूने ठार मारण्याची घटना कामोठेत घडली आहे. ध्रुवकांत ठाकूर (२८) असे आरोपीचे नाव आहे. ध्रुवकांत कामोठे पोलिसांना शरण आला आहे. ...