दिवाळीतील फटाक्यांमुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या मसाला मार्केटमधील बदामच्या गाळ्याला मंगळवारी रात्री आग लागली. गाळ्यांवरील शेड जळून खाक झाले ...
मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या मसाला मार्केटमध्ये मंगळवारी रात्री फटाक्यांमुळे आग लागली. या दुर्घटनेमुळे मार्केटमध्ये बेकायदेशीरपणे सुरू असणाऱ्या बदाम ...
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी खालापूर तालुक्यातील रानसई येथे असलेल्या डाळ उत्पादन करणाऱ्या ईटीसी अॅग्रो या कंपनीला मंगळवारी दिलेली भेट वादात सापडली आहे ...
दिवाळीच्या पहिल्या अभ्यंगस्नानानंतर बुधवारी सर्वत्र लक्ष्मी पूजनाची धामधूम सुरू होती. गुरुवारी दिवाळी पाडवा आणि शुक्रवारी भावा-बहिणीच्या प्रेमाचा प्रतीक असलेला भाऊबीज सण आहे. ...
पालिकेने खरेदी केलेल्या नवीन १०० बसेस चालविण्याचा ठेका मे. केस्ट्रल इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. या कंपनीला पुन्हा द्यावा, अशी मागणी कंपनीच्या संचालकांनी प्रशासनाकडे केली आहे. ...
वसाहतीअंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होताना दिसत आहे. रस्त्यांच्या दोन्ही बाजूला होणाऱ्या वाहनांच्या पार्किंगमुळे ही परिस्थिती ओढावल्याचे दिसून आले आहे. ...